Monday, June 1, 2020

आज निसर्ग चक्रीवादळाची रात्र; उद्या मुंबईत धडकण्याची भीती

वादळाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे नुकसान होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तवला.

from The Maharashtratimes https://ift.tt/3dsi4NY

No comments:

Post a Comment