देशातील स्मार्टफोन उद्योगांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विस्तारत असतानाच स्मार्टफोन यूजरचा दृष्टिकोन कमालीचा बदलत असल्याचे दिसून आले आहे. एका सर्वेक्षणानुसार बहुतांश भारतीयांना ते वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये अत्यावश्यक फीचर्सचा अंतर्भाव नसल्याचे वाटत असल्याचे समोर आले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2AB4iHz
No comments:
Post a Comment