जवळच्या अंतरावर येण्यास नकार, भाड्यासाठी मनमानी, नियमबाह्य प्रवासी संख्या अशा अनेक तक्रारींमुळे कल्याणातील रिक्षाप्रवास दिवसागणिक वादगस्त होत आहे. त्यातच मीटरप्रमाणे रिक्षा नेण्यास चालक नकार देत असल्याने प्रवाशांची लूट होते. या पार्श्वभूमीवर होत असलेली आंदोलने आणि संताप लक्षात घेत अखेर कल्याणात मीटर रिक्षाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2U77iG0
No comments:
Post a Comment