२६-२७ जुलैला पुराच्या पाण्याच्या वेढ्यात सापडलेल्या कल्याण, पनवेल शहरांतील नागरिकांना पाण्यासाठीच वणवण करण्याची वेळ आली आहे. पुराच्या पाण्यामध्ये पाणीपुरवठा करणारी यंत्रणा अडकल्याने त्यात बिघाड झाला असल्याने शहरे तहानलेलीच आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहरांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/319DEAf
No comments:
Post a Comment