राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन केवळ सहा दिवस उलटले असतानाच, महाविकास आघाडीत मंत्रिपदांवरून धुसफूस सुरू झाली आहे. आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे राज्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे पत्र शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्याकडे पाठवून खळबळ उडवून दिली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2STgGwk
No comments:
Post a Comment