घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, मुंबईचे आकर्षण... या आणि अन्य कारणांमुळे नकळत्या वयात मुले मुंबईत दाखल होतात. मात्र, रेल्वे स्थानकांवर भटकत असलेल्या अशा अनाथ बालकांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, या मोहिमेंतर्गत गेल्या तीन वर्षांत १०,१४९ बालकांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पाठवण्यात आले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/39E0xRb
No comments:
Post a Comment