Wednesday, January 1, 2020

नागरिकत्व दुरुस्ती कायदा बंधनकारकः सत्यपाल

संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने संमत करण्यात आलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि त्यास राष्ट्रपतींनी दिलेली मंजुरी यामुळे हा कायदा आता सर्वांसाठी बंधनकारक आहे. या कायद्याला राजकीय हेतुने प्रेरित होऊन विविध पक्ष संघटना विरोध करत आहेत, असा आरोप भाजप नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री, खासदार सत्यपालसिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QfhZDV

No comments:

Post a Comment