Thursday, January 2, 2020

देशात प्रश्न विचारणेच ठरतोय गुन्हा; गोपीनाथन

'सरकारविरुद्ध प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यात येत आहे. चांगले की वाईट, याचा विचार न करता प्रश्न विचारण्यावर वैयक्तिक हल्ला सुरू आहे. प्रश्न विचारण्याच्या हक्कापासून वंचित केले जाऊ लागले आहे. प्रश्न विचारणे गुन्हा ठरत असल्याने अनेकांची तोंडे आपोआप बंद होत आहेत,' अशी टीका नागरिकता संशोधन कायद्याच्या मुद्यावरून सनदी सेवेचा राजीनामा देणारे युवा वक्ते कन्नन गोपीनाथन यांनी गुरुवारी केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2u6B0zM

No comments:

Post a Comment