Sunday, January 5, 2020

४०० पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासावर प्रश्नचिन्ह

सुमारे ५० वर्षांपूर्वी जुन्या इमारती, चाळी पाडून बांधण्यात आलेल्या मुंबईतील पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास पूर्णपणे थांबला आहे. तत्कालीन युती सरकारच्या काळात घेतलेल्या एका निर्णयामुळे शहरातील म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या सुमारे ४०० पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QqZ1dF

No comments:

Post a Comment