ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'उद्याच्या महाराष्ट्राला इतिहासात कधीही नव्हती इतकी वैचारिकतेची, समंजसपणाची, विवेकी आचारांची, सहिष्णुतेची आणि परस्परांबद्दलच्या आपुलकीची आवश्यकता आहे', असे त्यांच्या लेखात म्हटलेले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2KDeFPe
No comments:
Post a Comment