वाढते वायू प्रदूषण आणि विषारी हवेमुळे भारतात२०१६मध्ये तब्बल १ लाख १० हजार लहान मुलांचा हकनाक बळी गेल्याचे जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा या निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे
from The Maharashtratimes https://ift.tt/2AzqPVn
No comments:
Post a Comment