गृहबांधणी, परवडणारी घरे, भाडेकरू कायदा आदींबाबत केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकारांच्या हाती फारसे लागलेले नाही. केवळ मुंबईचा विचार केला असता ४५ लाख रूपयांत घर उपलब्ध होणे अशक्य आहे. ते लक्षात घेता ४५ लाखांपर्यंतच्या घरांच्या खरेदीसाठी बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जावर घोषित केलेली सवलत उपयोगाची नाही.
from The Maharashtratimes https://ift.tt/2RWNXEl
No comments:
Post a Comment