महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २८८पैकी केवळ ४० जागा सोडण्यात येतील, असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. त्यांचा हा प्रस्ताव मान्य नाही. पण, चर्चेच्या वाटा बंद झालेल्या नाहीत. अजूनही त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्याशी आघाडीसाठी प्रयत्न करू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2FUDWmc
No comments:
Post a Comment