'नवभारत निर्माण'चा संकल्प केलेल्या मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात त्यादृष्टीने आणखी भरीव पाऊले उचलल्याचे शुक्रवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात दिसून आले. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात 'गाव, गरीब आणि शेतकरी' या त्रिसूत्रीचा अवलंब केला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2L36NsQ
No comments:
Post a Comment