कामचुकार कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महापालिकेने बायोमेट्रिक हजेरी सुरू केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आली असली तरी या यंत्रणेतील तांत्रिक दोषाचा फटका बसण्याचे प्रकार सुरूच आहेत. एकही सुट्टी न घेताही महिनाअखेरीस असंख्य कर्मचाऱ्यांना हातात ८१ ते १०० रुपयेही पगार येतो आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2xrPAjY
No comments:
Post a Comment