Wednesday, July 3, 2019

मराठवाड्यात दोन आठवड्यात ३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दुष्काळाची होरपळ आणि पावसाला झालेला उशीर यामुळे ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. पूर्वमोसमी पावसाची हुलकावणी व मान्सून आल्यानंतरही पावसाच्या किरकोळ हजेरीमुळे बळीराजाला पेरण्यांची चिंता सतावत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2JlVSHf

No comments:

Post a Comment