दुष्काळाची होरपळ आणि पावसाला झालेला उशीर यामुळे ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. पूर्वमोसमी पावसाची हुलकावणी व मान्सून आल्यानंतरही पावसाच्या किरकोळ हजेरीमुळे बळीराजाला पेरण्यांची चिंता सतावत आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2JlVSHf
No comments:
Post a Comment