महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. राज्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/36mBy30
No comments:
Post a Comment