'गृहमंत्री अमित शहा 'एनआरसी' येणार असे म्हणतात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 'एनआरसी'ची चर्चाही नाही. गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्या या विधानांमुळे जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत असल्याचे यावरून दिसते', अशी टीका राज्यसभा खासदार पी. एल. पुनिया यांनी गुरुवारी येथे केली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2STSqdc
No comments:
Post a Comment