शेतकऱ्याने जिल्हा बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत वा व्यावसायिक बँकांकडून किती पीक कर्ज घेतले याची तपासणी संबंधित शेतकऱ्याच्या आधार क्रमांकावरून केली जाणार आहे. या तपासणीत त्या शेतकऱ्याकडे सर्व बँका मिळून २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.
from The Maharashtratimes https://ift.tt/2rKMxnB
No comments:
Post a Comment