महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. परंतु, सरकारमधील एकूण ४३ मंत्र्यांचा कोटाच पूर्ण झाला असल्याने नाराजांसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. त्यामुळे नाराजांना आता महामंडळावरच समाधान मानावे लागणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2SG8nE1
No comments:
Post a Comment