Monday, January 27, 2020

‘गरिबांना मदत केल्यास चौपट फायदा’

'दारिद्र्य हा जणू कर्करोग असून त्यावर एकच एक तोडगा नाही, तर अनेक मार्गांनी त्यावर उपचार करावे लागतात', असे सांगत, 'गरिबांना मदत केली तर त्याचा चौपट फायदा होत असल्याचे आमच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे', अशी मांडणी नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी येथे सुरू असलेल्या 'जयपूर लिटफेस्ट'मध्ये केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2GuNXqc

No comments:

Post a Comment