पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी झालेली हिंसक निदर्शने तसेच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बहुतांश ठिकाणी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दाखल झालेले खटले मागे घेण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने अप्पर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती काही अटींवर दोन्ही घटनांतील आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची शिफारस सरकारला करणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2qfIE5R
No comments:
Post a Comment