मैत्रीत भारतानं एक पाऊल पुढं टाकलं तर मी दोन पावले पुढे टाकीन, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होतं. त्यावर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पलटवार केला आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्ताननं एक पाऊल पुढे टाकून दाखवावं, असं आव्हान त्यांनी खान यांना दिलं.
from The Maharashtratimes https://ift.tt/2zAQfRo
No comments:
Post a Comment