स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या संसदेवरील धडक मोर्चाला सुरुवात झाली आहे. सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा मनात सरकारबद्दल प्रचंड रोष असून सर्वच राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Pbq6xx
No comments:
Post a Comment