रत्नागिरीतील धरणफुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धरणांची सुरक्षा आणि स्ट्रक्चरला ऑडीटचा विषय चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षतेचा प्रश्नही गंभीर असल्याचे चित्र आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2JoSMCh
No comments:
Post a Comment