एल्गार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्याचा निर्णय माझा नाही. केंद्र सरकारने अविश्वास दाखवत हा निर्णय घेतला व त्याबाबत केंद्र सरकारवर आम्ही नाराज आहोत, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
from The Maharashtratimes https://ift.tt/32pnPau
No comments:
Post a Comment