वरळी-वांद्रे सी-लिंक प्रकल्पाचे वर्सोवापर्यत विस्ताराचे काम अद्याप सुरू असताना, हाच सेतू आता थेट विरारपर्यत नेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तो अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीकडे पाठवण्यात आला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/38RGRbJ
No comments:
Post a Comment