Sunday, February 2, 2020

आता वाटतेय, शेवटपर्यंत मौन धारण करावे:अण्णा

'आंदोलने करूनही व्यवस्थेत आ‌वश्यक ते बदल होत नाहीत. त्यामुळे आता वाटतेय की कायमचेच मौन धारण करावे,' अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/37YvGhe

No comments:

Post a Comment