Sunday, February 23, 2020

दिशा नसलेले सरकार! फडणवीसांची टीका

'महाविकास आघाडी सरकारला अद्याप सूर गवसलेला नाही. कोणतीही दिशा नसलेले, गोंधळलेले हे सरकार आहे', असे सांगत, शेतकरी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची केलेली दिशाभूल, महिलांवरील अत्याचार, आधीच्या सरकारच्या योजनांना दिलेली स्थगिती यांवरून राज्य सरकारला अधिवेशनात जाब विचारण्यात येईल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PivS3c

No comments:

Post a Comment