Saturday, February 1, 2020

बजेट: विद्यार्थ्यांच्या आकांक्षांचा चक्काचूर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा २०२०-२१चा अर्थसंकल्प तीन प्रमुख मुद्द्यांवर आधारित आहे. एक म्हणजे जनतेच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, चांगले राहणीमान या आकांक्षा पूर्ण करणे. दोन... आर्थिक विकास घडवून आणणे आणि तीन म्हणजे इतरांची काळजी घेणारा समाज निर्माण करणे. अर्थमंत्र्यांच्या भाषणातील हे शब्दजंजाळ बाजूला केले, तर खाली राहते शिक्षणाची व विद्यार्थ्यांची उपेक्षा.

from The Maharashtratimes https://ift.tt/2RPWPNF

No comments:

Post a Comment