रेल्वे सुरक्षा यंत्रणाच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे रेल्वे स्थानकातील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. ठोस कारवाई आणि समन्वयाच्या अभावामुळे थेट महिला डब्यात प्रवेश करून मंगळसूत्र खेचण्यापर्यंत सोनसाखळी चोरांची मजल गेली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2HLkdps
No comments:
Post a Comment