Sunday, March 29, 2020

लॉकडाऊननंतर ८ दिवसात ७ जणांचा भूकबळी

मागील ८ दिवसांत कल्याणमध्ये ७ बेवारस व्यक्तींचा जीव गेला आहे. कल्याण स्थानकामध्ये चालत जाणाऱ्या एका व्यक्तीचा उन्हामुळे चक्कर आल्याने पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3dI4J4G

No comments:

Post a Comment