लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून राळेगणसिद्धी इथं उपोषण सुरू केलं आहे. उपोषणस्थळी उपस्थितांना संबोधित करताना अण्णांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकावर जोरदार टीका केली. 'सरकारलाच भ्रष्टाचारमुक्त देश नको आहे. त्यामुळंच लोकपाल कायदा लागू होत नाही,' असा आरोप त्यांनी यावेळी केला.
from The Maharashtratimes http://bit.ly/2Thnily
No comments:
Post a Comment