साहित्य संस्थेतर्फे चालविले जाणारे एकमेव कॉलेज, अशी ओळख असलेले हैदराबाद येथील 'मराठी महाविद्यालय' संकटात सापडले आहे. उस्मानिया विद्यापीठाने लादलेल्या अटी, विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या, प्राध्यापकांची व कर्मचाऱ्यांची कमतरता आणि आर्थिक अडचणी यांमुळे महाविद्यालयातील अकरावी आणि बीएच्या पहिल्या वर्षाचा वर्ग बंद करावा लागत आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2KMFLWm
No comments:
Post a Comment