देशभर शुक्रवारी २०वा 'कारगिल विजय दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला. 'पुन्हा असे करू नका. आगळीक एकदा केल्यानंतर सहसा पुन्हा कोणी पुनरावृत्ती करत नाही.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Y3VCXE
No comments:
Post a Comment