राज्यभर तणावाचे वातावरण असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याची सर्वसामान्य नागरिकांना याची झळ पोहोचू नये या कारणास्तव तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पेडर रोडच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाच्या बाहेर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आणिी राज्यभरातील तणाव निवळला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2mj3cMz
No comments:
Post a Comment