Saturday, September 28, 2019

तर १९७१ पेक्षाही जोरदार हल्ला करूः राजनाथ

'पाकिस्तानकडून २६/११ सारखा हल्ला मुंबईच्या किनारपट्टीवर करण्याचा विचार सुरू आहे. पण त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. गरज भासल्यास १९७१ मध्ये पाकिस्तानी नौदलावर केलेल्या हल्ल्यापेक्षा अधिक जोरदार हल्ला करू. आज ताफ्यात आलेल्या आयएनएस खांदेरीमुळे हा हल्ला करण्याची नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे पाकिस्तानने ध्यानात घ्यावे', असा थेट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दिला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2odMTkG

No comments:

Post a Comment