नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईला होणारी भाज्यांची आवक बुधवारपासून बंद होणार आहे. भाज्या पोहोचवण्यास वाहतूकदारांनी असमर्थता दर्शवल्यामुळे व मागणी घटल्यामुळे व्यापारी मंगळवारी उरलेला सर्व माल विकतील. त्यानंतर बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत मात्र बाजार पूर्णपणे बंद असेल.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Uvoe7z
No comments:
Post a Comment