करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सोमवारपर्यंत परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांपैकी ४०७ प्रवासी पालघर जिल्ह्यात आले असून १०८ प्रवाशांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. १४ प्रवाशांमध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आली असता, त्या सर्वांचे नमुने तपासणी करता पाठवविण्यात आले. त्यापैकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Ud2jD9
No comments:
Post a Comment