पोटात भुकेचा आगडोंब आणि हताश होऊन या राज्यातून हजारो श्रमिक स्वगृही गेले. ठाणे, पनवेल येथून सुटलेल्या गाड्यांमधून करोनाच्या भीतीने गाव गाठलेल्या काही श्रमिकांनी काळीज पिळवटून टाकणारे, असे विदारक अनुभव 'मटा'कडे कथन केले.
from The Maharashtratimes https://ift.tt/3dp8ewk
No comments:
Post a Comment