करोनाशी सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर परीक्षांबाबत अनिश्चितता कायम असल्याचे चित्र आहे. विद्यापीठांनी पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत नेमके काय करावे, याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलगुरूंची बैठक बोलावल्याचे सूत्रांकडून समजते.
from The Maharashtratimes https://ift.tt/2XeZjI5
No comments:
Post a Comment