करोना संकटामुळे जगभरात विविध देशांमध्ये भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना केंद्र सरकार एअर इंडियाच्या साहाय्याने वंदे भारत अभियान सुरू केले आहे. असेच सुमारे अडीच लाख भारतीय आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2MdBeei
No comments:
Post a Comment