Saturday, May 30, 2020

तीन लाख मराठीजन परराज्यांतून महाराष्ट्रात परतले

महाराष्ट्रातून आजवर सुमारे ११ लाखांच्या आसपास श्रमिक व्यवस्था केलेल्या विशेष गाड्यांद्वारे गेले आहेत. तसेच चार लाखांच्या आसपास बसद्वारे परतले आहेत. स्वतःची गाडी करून गेलेल्या प्रवाशांची संख्या ही नऊ ते दहा लाखांच्या आसपास आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3ck2anp

No comments:

Post a Comment