महाराष्ट्रातून आजवर सुमारे ११ लाखांच्या आसपास श्रमिक व्यवस्था केलेल्या विशेष गाड्यांद्वारे गेले आहेत. तसेच चार लाखांच्या आसपास बसद्वारे परतले आहेत. स्वतःची गाडी करून गेलेल्या प्रवाशांची संख्या ही नऊ ते दहा लाखांच्या आसपास आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3ck2anp
No comments:
Post a Comment