परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. २९ मेपर्यंत ४१ हजार ८७४ बसफेऱ्यांच्या माध्यमातून पाच लाख आठ हजार ८०३ श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्टेशन्सपर्यंत नेऊन सोडण्यात आले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3ckpSQa
No comments:
Post a Comment