करोना संसर्गामुळे तसेच सातत्याने चार वेळा वाढवण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम म्हणून देशात महामंदी आली असल्याचे क्रिसिल या रेटिंग एजन्सीने मंगळवारी स्पष्ट केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही चौथी महामंदी असून अर्थव्यवस्था खुली केल्यानंतरची ही पहिली महामंदी असल्याकडेही क्रिसिलने लक्ष वेधले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3c94ayC
No comments:
Post a Comment