<strong>मुंबई :</strong> टीव्हीवरील प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये एकापाठोपाठ एक केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर टीकेचा धनी बनलेला टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने माफी मागितली आहे. "माझा कोणालाही दुखवायचा किंवा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो," असं पंड्या म्हणाला. 'कॉफी विद करण'मध्ये महिलांवर
from home http://bit.ly/2TDcuxM
No comments:
Post a Comment