'या देशाची अवस्था मध्य पूर्वेतील धर्मांध आणि हुकूमशाही देशांसारखी करण्यात काहींना आनंद वाटत असेलही; पण ते यशस्वी होणार नाहीत. देशात हजारो वर्षे जुनी सभ्यता टिकून असल्याने लोकशाही जिवंत आहे. मध्य पूर्वेच्या दिशेने वाटचाल करणारा देश शेजारीच आहे. या देशाची आधी अवस्था पाहा,' अशा शब्दांत ख्यातनाम कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी शुक्रवारी तुफान टोलेबाजी करून धार्मिक उन्मादावर सडकून टीका केली. 'देश म्हणजे ट्विटर नाही. देशाचे निर्णय ट्विटरवर करू नका,' असा टोलाही त्यांनी लगावला.
from The Maharashtratimes https://ift.tt/32S3Ikb
No comments:
Post a Comment