शनिवारी एखाद-दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी कोसळल्यानंतर रविवारी मात्र मुंबईत ऊन पडले. अनेक मुंबईकरांनी मन भरून हे दिवसभर पडलेले ऊन अनुभवले. सातत्याने पडलेल्या पावसानंतर राज्यात सध्या कधी एकदाचा पाऊस थांबतो, अशी भावना निर्माण झाली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2LHqUf5
No comments:
Post a Comment