काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरूच असून, आता पाकिस्तान भारताविरोधात युद्धाला पहिल्यांदा सुरुवात करणार नाही, असे सांगून पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी संघर्षांचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2ZOAtgl
No comments:
Post a Comment