मुंबई, उपनगरांसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, मुंबई, ठाण्यातील संततधार पावसाचा फटका लोकल वाहतुकीला बसला असून दोन्ही मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2LmU2qH
No comments:
Post a Comment